Tuesday 12 May 2020

कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या सरकारच्या आदेशाला केराची टोपली ; कामगार विभागात 68 तक्रारी

पुणे : लॉकडाऊनमुळे कंपनीचे उत्पादन घटले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे कारण पुढे करत कामावरून काढून टाकण्यात आले किंवा पगार कपात केल्याच्या 68 तक्रारी येथील कामगार विभागात नोकरदारांनी केल्या आहेत. कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे यातून स्पष्ट होते.

No comments:

Post a Comment