Thursday 27 September 2012

केरळी बांधवांनी शहराच्या विकासास हातभार लावावा

केरळी बांधवांनी शहराच्या विकासास हातभार लावावा: पिंपरी - 'केरळी बांधव मोठ्या संख्येने पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झाले आहेत. त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. यापुढेही केरळी बांधवांनी विविध क्षेत्रांतील कार्यकर्तृत्वाने शहराच्या व पर्यायाने राज्याच्या विकासास हातभार लावावा,'' असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी शनिवारी निगडीत केले 

No comments:

Post a Comment