Thursday 27 September 2012

अभिनव कौशल्य अवगत करुन कुशल मनुष्यबळाचे महत्त्व वाढवा - डॉ. सहस्त्रबुध्दे

अभिनव कौशल्य अवगत करुन कुशल मनुष्यबळाचे महत्त्व वाढवा - डॉ. सहस्त्रबुध्दे
पिंपरी, 24 सप्टेंबर
आयटी कौशल्याला नको तितके महत्त्व वाढत असल्याने प्रत्यक्ष यंत्रसामुग्रीवर घाम गाळणा-या कुशल मनुष्यबाळाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अभिनव कौशल्य अवगत करुन कौशल्याचे महत्त्व वाढवा, असे आवाहन पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांनी पिंपरी येथे केले.

No comments:

Post a Comment