Tuesday 25 February 2014

सत्ताधारी राष्ट्रवादीचा ...

अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्याबाबतचा अध्यादेश आठ दिवसात काढण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा हवेतच विरली आहे.  एक  वर्ष  उलटूनही याप्रश्नी निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ मुख्यमंत्री  भुलभुलैय्या करीत असल्याचा आरोप भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment