Thursday 20 July 2017

बेजबाबदारपणाचा ग्राहकांना "शॉक'

पुणे - नियमित मीटर रीडिंग न घेणे, चुकीचे रीडिंग घेणे, अव्वाच्या सव्वा बिले आकारणे, नादुरुस्त मीटर वेळेत न बदलणे, मीटरच्या तुटवड्यामुळे नवीन कनेक्‍शन विलंबाने मिळणे यांसारख्या असंख्य तक्रारी ग्राहक करीत असूनही महावितरणचा कारभार मात्र सुधारण्याचे नाव घेईना! त्यातच खासगी एजन्सीवरही महावितरणचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रासही ग्राहकांनाच नाहक सहन करावा लागतोय. 

No comments:

Post a Comment