Thursday 20 July 2017

५० हजार जणांना श्‍वानदंश

पिंपरी- शहरातील भटक्‍या कुत्र्यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. गेल्या चार वर्षांत ५० हजार जणांना भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेकडेही सर्वाधिक तक्रारी या भटक्‍या कुत्र्यांच्या येत आहेत. शहरात भटक्‍या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.

No comments:

Post a Comment