Wednesday 4 April 2018

फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता आमच्याकडे द्या!

जुनी सांगवी (पुणे) : सध्या विविध फळांचा हंगाम सुरू असुन शहरी भागात विविध प्रांतातील फळे पहावयास व चाखावयास मिळतात. सध्या आंबा, सिताफळ यांचा हंगाम असुन आपण घरी आणलेल्या फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता आमच्याकडे संकलित कराव्यात असे आवाहन येथील कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठान व ओम साई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment