Friday 11 May 2018

शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस यंत्रणा दिवेसेंदिवस कुचकामी ठरू लागल्याने शहरात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढल्याने नागरिकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी कार्यक्षम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेमणूक करा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment