Saturday 30 June 2018

पिंपरी शहराचे पाणी मुख्यमंत्र्यांच्या हाती

पिंपरी - पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्‍यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत या संदर्भात बैठक होऊन प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास शहरवासीयांची पाणीपुरवठ्याची समस्या संपेल.

No comments:

Post a Comment