Tuesday 25 September 2018

जिल्ह्यातील साडेचार लाख कुटुंबांना ‘आयुष्मान’चे कवच

रामदास आठवले, गिरीश बापट यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप
पुणे – केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण 4 लाख 57 हजार 28 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करून घेतले जाणार आहे.

No comments:

Post a Comment