Wednesday 3 October 2018

सुरक्षारक्षक समाजाचा अविभाज्य घटक – पोलीस उपायुक्त नम्रता पाटील

सुरक्षारक्षकाने चाणाक्ष नजर, चपळपणा आणि स्मार्ट वर्क करीत थोडे सजग राहिल्यास अनेक गुन्ह्यांना प्रतिबंध बसेल तसेच मी जरी पोलीस म्हणून समाजाची रक्षा करीत असले तरी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी मला सुरक्षा रक्षकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रत्येकजण कुठे ना कुठे सुरक्षा रक्षकांमुळे सुरक्षित असल्याने सुरक्षा रक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ताथवडे येथे केले.

No comments:

Post a Comment