Wednesday 3 October 2018

विनावापर घरांचे वाटप करणार

पुणे - वाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान (जेएनएनयूआरएम) अंतर्गत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम व शहरी गरिबांना मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेत बांधण्यात आलेली; परंतु विनावापर पडून असलेली घरे आता पात्र नागरिकांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही निकषांच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे केंद्र व राज्य शासनाने सर्व लाभ त्यांना मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment