Friday 23 November 2018

नोकरी सोडणाऱ्यांची अडवणूक

पिंपरी - नोकरी सोडल्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य रक्‍कम अडकवून ठेवल्याच्या २५ तक्रारी कामगार आयुक्‍तांकडे दाखल झाल्या आहेत. थकीत रकमेचा आकडा १५ लाखांपर्यंत आहे. दरम्यान, या सर्व केसेसची कामगार आयुक्‍त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे

No comments:

Post a Comment