Wednesday 17 October 2012

साखर कारखान्यांनी पूरक उद्योग सुरू करावे - मुख्यमंत्री

साखर कारखान्यांनी पूरक उद्योग सुरू करावे - मुख्यमंत्री
तळेगाव दाभाडे, 16 ऑक्टोबर
साखर उद्योग संकटात आहे यंदा तर दुष्काळामुळे उसाची परिस्थिती गंभीर झालेली आहे. यापुढे केवळ साखर उत्पादन हेच उद्दिष्ट न ठेवता साखर कारखान्यांनी पूरक उद्योग सुरु करणे ही काळाची गरज आहे असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment