Monday 10 December 2012

महावितरणच्या 'बत्ती गुल'चा माजी राष्ट्रपतींना फटका

महावितरणच्या 'बत्ती गुल'चा माजी राष्ट्रपतींना फटका
पिंपरी, 9 डिसेंबर
भारनियमनमुक्त महाराष्ट्राची घोषणा अजून तरी कायदावरच आहे. भारनियमन असो अथवा नसो महाराष्ट्रात वीजपुरवठा कधी खंडित होईल, याचा नेम नसतो. वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका सर्वसामान्यांना नेहमीचाच आहे, मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना निगडी येथील एका कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित होण्याचा चांगलाच फटका बसला. वीज गेल्यानं त्यांच्या भाषणात तब्बल 15 मिनिटांचा 'ब्रेक' घ्यावा लागला.
www.mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment