Tuesday 15 November 2016

मिस्त्रींच्या धोरणावर कामगारांची टीका


रतन टाटा यांनी कामगांराना केंद्रबिंदू मानून काम केले. कामगारांना रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. टाटा समूहाचे नेतृत्व दुसऱ्या व्यक्तीच्या हाती राहिले तर, पिंपरी-चिंचवडशहरातील उद्योग बाहेर जाऊ शकतो,' अशी भितीही ...

No comments:

Post a Comment