Thursday 25 May 2017

अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल

‘अभ्यासू’ गटनेत्यांच्या निर्णयाचा फटका; पवनात दुप्पट साठा
पिंपरी - पवना धरणात आवश्‍यकतेपेक्षा दुप्पट साठा आणि यंदा वेळेवर पाऊस येण्याचा हवामान विभागाचा अंदाज, अशी अनुकूल स्थिती आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अभ्यासू’ गटनेत्यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड देताना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी सकाळी अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याने लोकांच्या त्रासात भर पडण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment