Saturday 13 January 2018

जलसंपदा विभागाची पालिकेला तंबी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणी टंचाई जाणवत असून उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जल संपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणी उपसा सुरू असून तो थांबवावा, अशी तंबी दिली आहे.

No comments:

Post a Comment