Monday 14 May 2018

वाहतूक समस्येने आयटी कंपन्यांचा तोटा वाढणार

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये ये-जा करण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांची पावसाळ्यात दाणादाण उडते. यंदादेखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास वाहतूक समस्येमुळे आयटी कंपन्यांना सहन कराव्या लागणाऱ्या तोट्यात २० टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

No comments:

Post a Comment