Monday 18 June 2018

वृक्ष लागवडीसाठी हरीत सेना सज्ज

पिंपरी – जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणात होणारे बदल, निसर्गाचे बदलेले ऋतुचक्र, अनियमित पर्जन्यमान यासह अनेक कारणांमुळे पर्यावरण ढासळत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत राज्यभरात 30 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी हरीत सेना स्थापन करण्यात आली आहे. त्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून पुणे जिल्ह्यातून एक लाख 93 हजार 111 इतकी सदस्य नोंदणी झाली आहे.

No comments:

Post a Comment