Monday 18 June 2018

झाडे जगवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा- साध्वी प्रीतिसुधाजी

पिंपरी : 'भगवान महावीर यांनी "जिओ और जिने दो.." हा संदेश दिला आहे. प्राणीमात्रांविषयी करूणाभाव ठेवण्याची भावना जपताना झाडे जगवण्याचे काम देखील आपण केले पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे यामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे'', असे प्रतिपादन वाणीभूषण साध्वी प्रीतिसुधाजी यांनी रहाटणी येथे केले. 

No comments:

Post a Comment