Wednesday 6 June 2018

सिग्नलच सोडविणार कोंडी

पिंपरी - शहरात ९५ वाहतूक सिग्नलवर नव्याने बसविण्यात येणाऱ्या ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे (एटीएमएस) वाहनचालकांची कोंडीतून सुटका होणार आहे. यामध्ये सिग्नलचे नियंत्रण सेन्सरच्या आधारे करण्यात येणार असून, वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, येत्या सहा ते सात महिन्यांमध्ये ही यंत्रणा सुरू होईल. 

No comments:

Post a Comment