Wednesday 20 June 2018

भोसरीत ‘दादा’गिरीचा कळस; ‘भयमुक्त’ची घोषणा हवेतच – विलास लांडे

पिंपरी (Pclive7.com):- संतांची भूमी तसेच उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या भोसरी परिसराला आता गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात ग्रासेल आहे. ‘भयमुक्त’ भोसरीची घोषणा देऊन सत्तेत आलेली मंडळीच गुंडांचे पाठीराखे झालेत. गल्लो-गल्ली ‘दादा’गिरी वाढलीय, वाहनांच्या तोडफोडी घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. तसेच कामगारांना लुटणे, टपरीधारकांकडून हप्तेगिरीचा धंदा गावगुंडांकडून राजरोसपणे सुरू आहे. सध्या संपूर्ण भोसरी परिसरातील रहिवासी दहशतीत असून ‘कुठे गेलेत अच्छे दिन’ असा सवाल करित असल्याचे मत राष्ट्रवादीचे माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment