Wednesday 20 June 2018

देशाला पाणी पुन:प्रक्रिये शिवाय पर्याय नाही -आयुक्‍त

चिंचवड – देशात दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे कृत्रिम अथवा रोबोटिक यंत्रणेचा वापर करण्यार भर दिला जात आहे. या क्षेत्रात सुध्दा अशा तंत्रज्ञानाचा योग्य त्यावेळी वापर केला जावा. भविष्यातील पाणी टंचाईमुळे एसटीपी’द्वारे शुध्दीकरण प्रक्रिया केलेले पाणी पिण्याची देखील वेळ आपल्यावर येऊ शकते. पाण्याचा पुन:वापर करण्या शिवाय देशाला पर्याय नाही, असेही आयुक्त हर्डीकर यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment