Friday 3 August 2018

नागरी वाहतूक धोरणाला मान्यता कधी?

मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या खासगी वाहनसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे प्रस्तावित नागरी वाहतूक धोरण गेल्या काही महिन्यांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या धोरणाला मान्यता मिळाल्यानंतर दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment