Tuesday 2 October 2018

कन्व्हेअन्स नसल्यास पुनर्विकासात अडचणी

'सोसायट्यांचा पुनर्विकास करण्याची अनेकांची इच्छा असली, तरी या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी मानीव अभिहस्तांतर (डीम्ड कन्व्हेयन्स) करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कन्व्हेअन्सची प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुनर्विकासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे,' असे सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment