Tuesday 2 October 2018

आता कॉल ड्रॉप झाल्यास होणार कंपन्यांना दंड

कॉल ड्रॉपमुळे केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर देशाचे पंतप्रधान देखील त्रस्त आहेत. म्हणूनच ही कॉल ड्रॉपची समस्या रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकण अर्थात ट्रायने नवा नियम लागू केला आहे. जो नियम आजपासून लागू होतोय. आता कंपनीकडून कॉल ड्रॉप झालास मोठा दंड भरावा लागणार आहे .

No comments:

Post a Comment