Tuesday 2 October 2018

‘स्वच्छते’पुढे समस्या डोंगराएवढी (व्हिडिओ)

पिंपरी - स्वच्छ भारत अभियानाचे चौथे वर्ष महात्मा गांधी जयंतीपासून (मंगळवार, ता. २) सुरू होत आहे. या अभियानात सध्या शहर देशात ४३ व्या स्थानावर आहे. ते पहिल्या दहामध्ये येण्यासाठी महापालिकेला डोंगराएवढी आव्हाने पार करावी लागणार आहेत. या वर्षी स्पर्धेत चार हजार २०३ शहरे असून, पाच हजार गुणांच्या आधारे ‘स्वच्छ शहरा’ची निवड होणार आहे. 

No comments:

Post a Comment