Tuesday 6 November 2012

आत्महत्या टाळण्यासाठी सुसंवाद आणि सकारात्मकता महत्त्वाची

आत्महत्या टाळण्यासाठी सुसंवाद आणि सकारात्मकता महत्त्वाची
पिंपरी, 31 ऑक्टोबर
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सलग दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी सर्वच वयोगटातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. कुणी नैराश्य आल्यामुळे, कुणी आजाराला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. या निमित्ताने नैराश्य, विश्वासघात, अपमान, अपयश व नकार न पचविता आल्यामुळे आत्महत्येसारख्या घटना समाजात घडत असतात. पण म्हणून जीव इतका स्वस्त झाला आहे का, हा या निमित्ताने प्रश्न उभा राहातो. समाजातील या भयंकर प्रश्नाचा घेतलेला मागोवा...

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment