Friday 9 August 2013

रेशनकार्डे होणार महिलेच्या नावे

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘अन्नसुरक्षा कायदा’ लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदींनुसार सर्व रेशनकार्डे कुटुंबातील महिलेच्या नावावर करण्यात येणार आहेत. हा बदल लवकरच अपेक्षित असल्यामुळे राज्यात देण्यात येत असलेल्या कम्प्युटराइज्ड रेशनकार्डांचे स्वरूपही बदलणार आहे.

No comments:

Post a Comment