Sunday 16 March 2014

इंटरनेटच्या प्रसारानंतर देश महासत्ता

पिंपरी : जोपयर्ंत संगणक- इंटरनेट सर्वसामान्यांपयर्ंत पोहचत नाही, तोपयर्ंत देश महासत्ता होणार नाही, असे मत आयटी तज्ञ व लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांनी शनिवारी व्यक्त केले.
निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित ‘स्पेक्ट्रम-१४’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उद्योजक दिलीप धोपावकर, पिं.चिं.एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक प्रा.गिरिश देसाई, प्राचार्य अजय फुलंबरकर, समन्वयक प्रा.प्रांजल जोग, विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment