Saturday 21 April 2018

जलतरण तलावाला समस्यांचा विळखा

कै. अण्णासाहेब मगर तलाव : अपुरे कर्मचारी, नागरिकांचा जीव धोक्‍यात
प्रशांत होनमाने 
पिंपरी – उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे सध्या पोहायला येणाऱ्या लोकांची कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलावावर गर्दीच-गर्दी दिसून येते. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी येथील व्यवस्था कोलमडली आहे. या जलतरणासाठी केवळ एकच सुरक्षा रक्षक आणि दोन जीवरक्षक असल्याने येथील सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे येथे पोहायला येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आणि जीव धोक्‍यात असल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment