Tuesday 23 October 2018

पाच बसथांबे मेट्रोमुळे धूळखात

जुन्या पुणे-मुंबई मार्गावर मेट्रोच्या कामामुळे लाखो रुपयांचे बीआरटीचे बसस्थानक वापराअभावी पडून आहेत. त्यामुळे बीआरटीच्या वापरापूर्वीच त्याची वाट लागली आहे. या मार्गावरील पाच बसथांबे बंद स्थितीत आहेत. मेट्रोच्या कामामुळे पुढील अनेक महिने ते बंद असल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होणार नसल्याने त्यावर पुन्हा खर्च करण्याची नामुश्की येणार आहे.

No comments:

Post a Comment