Wednesday 19 December 2018

20 वर्षांपूर्वीच्या आराखड्यांवर आत्ता काम सुरु, हे शहराचं दुर्भाग्य

20 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या शहर विकासाच्या आराखड्यांवर सर्वजण आत्ता काम करत आहोत. प्रत्येक काम वेळच्या वेळी झाले असते तर ही दुर्भाग्यपूर्ण वेळ आज आलीच नसती. यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पण यापुढे असं होणार नसून प्रत्येक काम वेळच्या वेळी पूर्ण होईल. ज्या गोष्टींचा नागरिकांना त्रास होतो, त्या गोष्टी समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी दिली. 

No comments:

Post a Comment