Sunday 29 July 2018

पिंपरी पालिकेत संरक्षक जाळी बसली, पण सर्वसामान्यांच्या व्यथा कायम…!

पिंपरी (Pclive7.com):- मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे मंत्रालयात सुरक्षा जाळी बसविण्यात आली होती. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत संरक्षक जाळी तर बसली, परंतू सर्वसामान्यांच्या व्यथा कायमच आहेत अशी टिका पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment