Thursday 13 September 2012

३७ हजार मोलकरणींना विमा कवच

३७ हजार मोलकरणींना विमा कवच: ‘घरेलू कामगारां’च्या राज्य सरकारच्या नावनोंदणी मोहिमेला शहर आणि जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘घरेलू कामगार मंडळा’कडे नोंदणी झालेल्या शहर आणि जिल्ह्यातील ४६ हजार मोलकरणींपैकी आतापर्यंत सुमारे ३७ हजार मोलकरणींचा ‘जनश्री विमा योजने’अंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment