वाल्हेकरवाडी - रावेतमधील तुकाराम पुलाजवळील चौकात बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांचे अतिक्रमण, पोलिसाचा अभाव या कारणांनी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. परिणामी, दररोज छोटे-मोठे तीन ते चार अपघात होत आहेत. या सर्व समस्यांनी रावेत चौक अपघाती ठरू लागला आहे.

No comments:
Post a Comment