पिंपरी - टोलेजंग इमारतीत हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले. मात्र, महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. टॅंकर, बोअरवेल किंवा खासगी शेतकऱ्यांच्या विहिरींचा आधार घ्यावा लागतोय. त्यासाठी सोसायटीचा खर्च वाढतोय. त्याचा भार सदनिकाधारकांवर पडतोय. त्यातून पाणीबचतीची संकल्पना पुढे आली. ती सर्वांनी उचलून धरली.

No comments:
Post a Comment