पिंपरी - शहर आणि उपनगरांमधील काही नाल्यांचीच स्वच्छता झाली आहे. अनेक नाले दलदलीने, कचऱ्याने भरून वाहत आहेत. नाल्यात गवत, झुडपेही वाढली आहेत. गवळीमाथा येथील नाल्यांच्या भिंतीवरच घराच्या भिंती उभारल्याने पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका आहे. या नाल्यांची स्वच्छता मेअखेर होणार का, असा सवाल नागरिक करीत आहेत. त्याची चित्रमय झलक टिपली आहे ‘सकाळ’चे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी

No comments:
Post a Comment