पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील मंदीच्या लाटेमुळे त्रस्त झालेल्या लघुउद्योजक तसेच कामगारांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने देशातीलच वाहन कंपन्यांची वाहने वापरणे सक्तीचे करावे. तसेच सर्वसामान्यांना अन्नधान्यांपासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रात सवलती द्याव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली आहे.

No comments:
Post a Comment