पिंपरी - ‘‘भाजपची पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता आल्यानंतर त्यांचे नेते स्वतःचे महत्त्व, इगो कसा वाढेल, याकडे लक्ष देत आहेत. शहर भकास करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. जिल्हा, राज्य स्तरावरील कोणी नेते बघत नाहीत. कामाचा स्तर घसरत आहे. कारण, त्याला कोणी वालीच राहिला नाही,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.
![](https://lh3.googleusercontent.com/blogger_img_proxy/AEn0k_sfNhnPFL0-i2h8dZjxC5FElsn4eX1Mh9gPlfSvPAqD7C8NABwmtiBAtVmNw856hnzLFRi4X29TPbtcoFCTreWBjDuhUzmw9uY6J-jnvJR3YBn2KE1uAGlZwtWoxpSrUlcAkeibvDfN-8zio5OivBdl6_FWXDIRJEh-YwEBFm6nym3UGjM87hACCFyMH3r8UEj8JBaY9Vg5=s0-d)
No comments:
Post a Comment