पिंपरी - हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमुळे हिंजवडी व शेजारील गावांचा विकास झाला अशी अनेकांची धारणा आहे. मात्र फेज तीन मधील गवारवाडीला 10 वर्षापासून स्मशानभूमी नाही. स्मशानभूमी रस्त्याच्या कामात गेल्याने अंत्यविधी अक्षरशः रस्त्यावर करावा लागत आहे.

No comments:
Post a Comment