Sunday 22 October 2017

पुरंदरचा विमानतळ अद्याप हवेतच

घोषणेला वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्प कागदावरच

पुण्यासाठी पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा होऊन वर्ष पूर्ण झाले असले, तरी अद्याप हा प्रकल्प कागदावरून पुढे सरकलेला नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधापासून हवाई दलाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’पर्यंत पुरंदरच्या विमानतळासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, त्याला गती देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment