Saturday, 24 March 2018

‘वाय जंक्‍शन’ एप्रिलमध्ये खुला

पिंपरी - वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाकड फाट्याजवळ विकसित करण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापालिकेने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता पाच महिन्यानंतरही झालेली नाही. त्यामुळे ‘भुयारी मार्गाला मुहूर्त कधी मिळणार?, असा प्रश्‍न रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागलेले नोकरदार विचारत आहेत. दरम्यान, प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

India’s biggest electronic cluster project set to take off at Bhosari, Pune

The project is part of the central government’s electronic manufacturing clusters scheme of 2012 to enable India become a global player in electronics and also to support creation of world-class infrastructure in electronics system and design manufacturing.

Of the three Brownfield electronic cluster projects approved by the central government, MECF in Pune is the largest with Rs 50 crores central aid. The other two Brownfield clusters are at Mysore (Rs 21 crores) and Aurangabad (Rs 20.5 crores) ‘grant in aid’ by the Centre.

PCMC to prepare plan for non-motorised transport

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is looking to prepare a non-motorised transport plan to reduce traffic congestion and air pollution.

No space for Sangvi cops

Staff have been working out of nine shop spaces since 2008 without power backup or clean drinking water

दोन वर्षांत शहरात १६ हजार परवडणारी घरे

पिंपरी - शहरात आगामी दोन वर्षांत वेगवेगळ्या संस्थांमार्फत सुमारे १६ हजार परवडणारी घरे (ऑफर्डेबल हाउस) उपलब्ध होणार आहेत.

Maharashtra: Ban comes into force, dispose of all plastic materials in a month

MUMBAI: You have just one month to dispose of all the plastic bags and cutlery and thermocol that you have at home as the state-wide ban on plastics came into effect on Friday.

आम्ही करू प्लॅस्टिकचा पुनर्वापर...!

पुणे - प्लॅस्टिक व थर्माकॉलपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या व इतर वस्तूंवर बंदी घालणे हा पर्यावरणासाठी उपाय नाही. प्रत्येक प्रकारच्या प्लॅस्टिकचा फेरवापर होऊ शकतो. राज्य सरकारने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.