हिंजवडी - ‘‘येत्या काही वर्षांतच देशात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल. जपान आणि चीनच्या धर्तीवर भारतातही त्याच गतीने रेल्वेचा परिपूर्ण विकास करण्याचा सरकारचा मानस आहे,’’ असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी (ता. १६) हिंजवडी येथे बोलताना व्यक्त केले.

No comments:
Post a Comment