पिंपरी - नागरिकांना महापालिकेकडे तक्रार करता यावी आणि त्या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी ‘सारथी’ ही हेल्पलाइन सुरू केली. मात्र महापालिकेचे अधिकारी ‘सारथी’वरील तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असून, त्या परस्पर बंद करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे ‘सारथी’चा उद्देश पुरता फसला आहे.
![](https://lh3.googleusercontent.com/blogger_img_proxy/AEn0k_s-ubO6-w8pr6PuqvWFI5KXOZJcqV1zLR-mkhUR_3MrrmKET7m7qhKlGbPbLD9qibFcwjNSTajVHcWoRzt9uUYfGB3ndRsiIWANFPYffPMGmg_cLU-ZpH6Wbg1WMjaCtJLnsZs9PFzyQJc3ClaL0B3cA8U6vIY_pMTto7d5iQD__G-edOtRDDnEyIKvlgcHzPvUKR_aIg=s0-d)
No comments:
Post a Comment