चिखली - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर शहरातील बहुतांशी कॅरिबॅग बनविणारे कारखाने बंद झाले आहेत. त्याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेक उद्योजकांनी दुसरा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे उद्योगांना लागणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या आणि पुनर्वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी नसल्याने उद्योजकांचा जीव भांड्यात पडला आहे.

No comments:
Post a Comment