पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या वाहतात; मात्र शहरातील मैला सांडपाणी तसेच प्रक्रिया न केलेले औद्योगिक रासायनिक सांडपाणी थेट नद्यांत मिसळत असल्याने त्या अतिदूषित होत आहेत; तसेच नदीपात्रांना जलपर्णीचा विळखा पडला आहे. त्यामुळे जलचरांसह नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे प्रदूषण रोखण्यास पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

No comments:
Post a Comment