माथाडी, बांधकाम मजुरांना सामाजिक संघटनांचा दिलासा
चऱ्होली – देशात करोनामुळे संचारबंदी, जमावबंदी कायदा लागू झाल्याने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या असंख्य शेकडो लोकांचे हाताला मिळणारे काम बंद झाले आहे. परिणामी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय लागत नसल्याने परप्रांतीय कुटुंबे आपल्या गावी जाण्यासाठी निघाल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.

चऱ्होली – देशात करोनामुळे संचारबंदी, जमावबंदी कायदा लागू झाल्याने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या असंख्य शेकडो लोकांचे हाताला मिळणारे काम बंद झाले आहे. परिणामी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय लागत नसल्याने परप्रांतीय कुटुंबे आपल्या गावी जाण्यासाठी निघाल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.

No comments:
Post a Comment