Tuesday, 24 July 2018

PCMC to hold drives to check pollution

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to conduct various public awareness drives to check the rising pollution within its limits

MNGL to expand piped gas network in PCMC areas

Pune: The Maharashtra Natural Gas Limited (MNGL) has cited the high road digging charges imposed by the Pimpri Chinchwad civic body for its decision to to expand the piped natural gas network in the Pune municipal areas.

शास्तीकराचा अधिकार महापालिकेला - मुख्यमंत्री

पिंपरी - ‘‘शास्तीकरासंदर्भात नुकतेच एक विधेयक मंजूर केलेले आहे. प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला देण्यात आलेले आहेत,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

चाकणला बीओटी तत्त्वावर विमानतळ?

चाकण - चाकण परिसरात होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्‍यात गेले असले तरी एमआयडीसीने भूसंपादनासाठी पुढाकार घेतल्यास चाकणला बीओटी तत्त्वावर विमानतळ होण्याची शक्‍यता आहे. यासाठी काही उद्योजक सरकारदरबारी प्रयत्न करीत आहेत. त्यास यश आल्यास चाकणला विमानतळ होऊ शकते.  

सर्वाधिकार महामेट्रोला

पुणे - नागपूरच्या धर्तीवर मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ‘टीओडी झोन’ (ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट)च्या विकासासाठी महापालिकेऐवजी महामेट्रोलाच विशेष अधिकार देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. तसे झाल्यास मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूने पाचशे मीटर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे जाणार आहे.

'सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा'

पिंपरी - सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिला. जुन्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आणि घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी त्यांनी वरील सूचना केल्या. 

पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली

पिंपरी, (पुणे)- पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या पवना धरणात 90 टक्‍के पाणीसाठा झाल्याने शहरवासियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.